आपला महाराष्ट्र
Uddhav Thackeray भाजपमध्ये गेल्यावर साखरसम्राटांचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांनीही भाजपमध्ये जायचं का? उध्दव ठाकरे यांचा सवाल
शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं.
Post Your Comment