यांना महिलांचा किती सन्मान आहे, हे संपूर्ण देशाने, जगाने पाहिले आहे. वास्तविक महिलांना पाठिंबा देण्याची गरज असताना त्यांनी कसा पळ काढला, हे सर्वांना समजले आहे. त्यामुळे या चिल्लर लोकांनी आम्ही काय केले पाहिजे, हे सांगू नये.
परतवाडा येथील प्रकरणात बुरख्यावाल्या नव्हत्या, असे नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलल्या. तोंडात आले की काहीपण वाफा काढायच्या का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवली तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही. राणा यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही. त्या हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती.
खरात प्रकरणावर ब्रन काढणाऱ्या नवनीत राणा मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर बावचाळल्यासारखी बोलतात, असेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध मोडून काढून महिलांना आरक्षण देण्याचा पण नरेंद्र मोदींचा दृढसंकल्प!!
- पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!
- Gold & Silver : 15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला; SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट
- Prakash Raj : प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर भगवान राम आणि रामायणाची खिल्ली उडवल्याचा आरोप
Post Your Comment